Friday, May 10, 2013

कर्मवीर marathi sms

समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.
महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.
या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक ---
कर्मवीर भाऊराव पाटील.

No comments:

Post a Comment