Wednesday, May 1, 2013

मन माझे marathi sms

मनात खुप कही असतं सांगण्यासारखं..
पण कही वेळा शांत बसनचं बरं आसतं ...
आपलं दुख मनात ठेवून आश्रू लपवान्यातचं भलं आसतं ...
एकांतात रडलं तरी चालेल , लोकांमधे मात्र हासावचं लागतं ...
जीवन हे आसच आसतं, ते आपलं आसलं तरी ते इतरांसठिचं जगायचं आसतं ..

No comments:

Post a Comment